Trending
तणनाशक औषध फवारले, आणि सोयाबीन पीक जळून गेले.!
Maharashtra Farmers : महाराष्ट्रातील झरी गावामधील एक शेतकऱ्याने आपल्या ४ एकर शेतामध्ये तणनाशक फवारणी केली. त्यानंतर तण सकट सोयाबीन जळून जाण्याची घटना घडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान झालेले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी बुधवारी शेतात जाऊन शेतीचा पंचनामा केला. शेतकरी प्रताप रामचंद्र पाटील राहणार झरी, शेत सर्वे क्रमांक ११५ मध्ये त्यांची Read more…